जोपर्यंत जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कुणी काहीही वाकडे करू शकत नाही
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनीए एक्स पोस्टद्वारे केला आहे.
Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Harshvardhan Sapkal यांनी आपला एका कार्यकर्त्यापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास केला. याचा एक खास किस्सा सांगितला.