Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत ( Weather Update ) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यातील विदर्भ […]
Devendra Fadnvis : पुण्यात ड्रग्जप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पोलिसांचं कौतूक करीत 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट […]
पुणे : पुण्यात काल झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांची निवड करण्यात आली. संघाच्या रचनेते दर तीन वर्षांनी शाखा प्रतिनिधिंकडून अशी निवड केली जाते. काहीही बोलले तरी खपतं असं समजू नका, अजित पवारांचा जरांगेंना इशारा काहीही बोलले तरी […]
Ajit Pawar On Manoj Jarane : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज (25 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जरांगे म्हणाले. त्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्यांनी […]
Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपोषण करण्यासाठी निघाले असताना त्यांना भांबेरा गावातील ग्रामस्थांना अडवून उपचार घेण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी बोलतानाही मनोज जरांगे यांनी देवेंद्र […]
Narendra Patil On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर […]