नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि […]
मुंबई : सत्तेत असणाऱ्या नेत्यांनाही निधीचे समान वाटप होत नाही. शिंदे गटाकडे गेलेले पैसे बघा, राष्ट्रवादीकडून सत्तेत जाऊन बसलेल्या आमच्यापैकी काही सहकाऱ्यांना किती पैसे मिळाले ते बघा आणि सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष (BJP) आहे, त्यांना मिळालेले पैसे बघा. याची तुलना केल्यावर लक्षात येईल की, सरकारमध्ये किती असमानतेचे धोरण आहे. बाकी विरोधी पक्षाचे तर लांबच […]
मुंबई : दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या याच विविध प्रश्नांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये, 1 डिसेंबरला दिंडोरीत आणि 5 डिसेंबरला अमरावतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चादरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती […]
Abdul Sattar : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आगामी निवडणुकांच्या तोंडावर अल्पसंख्यांक समाजासाठी आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. काय म्हणाले मंत्री अब्दुल […]
Jayant Patil : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी म्हटले. मुंबईत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एका पुलाचं उदघाटन […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी नेतेही […]