Beed Accident : बीड जिल्ह्यामध्ये (Beed Accident) भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून तुळजापूरला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. Deepak Kesarkar […]
Solapur News : सोलापुरातील बार्शीमधून मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे. एका शिक्षकाने आपलं अख्ख कुटुंबच संपवून(Murder) स्वत: आत्महत्या(Suicide) केल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नीचा गळा चिरुन मुलाचा उशी ठेऊन जीव घेत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीयं. विशेष म्हणजे पती-पत्नी दोघेही शाळेत शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरुन गेला असून […]
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी दिल्लीमध्ये मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जात निहाय जनगणना तसेच अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून जास्त असलेल्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? मागासवर्ग आयोगाशी चर्चा झाली […]
Chandrasekhar Bawankule : आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे आज बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदार संघात आहे. यावेळी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, या मतदार संघात 51 टक्के मत हे महायुतीच्या उमेदवाराला मिळतील. कारण काँग्रेसचे काही व्हिजनचे नाही आहे. ते त्यांची […]
Chandrashekhar Bawankule : आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु झाली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) आज शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. यावेळी शिर्डी लोकसभा(Shirdi Loksabha) जागेबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाने उमेदवार दिला अथवा अजित पवार यांनी दिला तर […]
Ahmednagar News : नगर महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार आहे. सातशेहून अधिक रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत केला. या […]