Ahmednagar News : वारसा दिवाळी अंकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिकांना संधी मिळत असल्याचं प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया(Narendra Firodia) यांनी केलं आहे. शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या वारसा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. म.सा.प. सावेडी उपनगर व शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने प्रकाशित […]
Ahmednagar News : दिवाळी सण आणि गावची यात्रा या दोनच सणाला गावापासून दूर शहरात वसलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचा योग येतो. आता दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळी चालू आहे. असे असताना गावी जाण्यासाठी तिकीट बुकिंग, बॅगा भरणे, खरेदी अशी तयारी सर्वांनीच सुरु केली आहे. परंतु तुम्ही दिवाळीसाठी गावी जाल आणि इकडे तुमच्या घरात चोरटे दिवाळी […]
Sandip Kshirsagar : बीड जिल्ह्यात जाळपोळ झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात आमदार रोहित पवार(Rohit Pawar) दिवाळी-पाडवा साजरा करणार असल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर(Sandip Kshirsagar ) यांनी दिली आहे. मराठा आंदोलकांनी बीड जिल्ह्यात जाळपोळ केली होती. या जाळपोळामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार याच कार्यालयात बीडवासियांसोबत दिवाळी-पाडवा साजरा करणार आहेत. […]
बीड : हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. यात विनाकारण राजकारण होत असून आंदोलन करणाऱ्या गरीब पोरांना या प्रकरणात गुंतवले जात आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा बीडमधील (Beed) समाज रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला दिला […]
मुंबई : रामदास कदम यांना गद्दारीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना टोला लगावला आहे. रामदास कदम यांनी कीर्तिकरांना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा खोचक सल्ला दिला होता. त्यावर किर्तीकर यांनी प्रसिद्धीपत्रक […]
Uday Samant On Anil Parab : रत्नागिरीत पुर आला तेव्हा तत्कालीन पालकमंत्री पळून जात होते, असा आरोप मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मंत्री अनिल परबांवर(Anil Parab) केला आहे. चिपळूणमधील आयोजित कार्यक्रमात उदय सामंतांनी हा आरोप केला आहे. या आरोपामुळे आता पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकारणात खळबळ उडालीयं. Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर […]