जानेवारी 2025 मध्ये तब्बल 61 लाख लोकांनी एसआयपीला ब्रेक लावला आहे. म्हणजेच एसआयपीत पैशांची गुंतवणूक बंद केली आहे.
Satyendra Jain Money Laundering Case : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन
एलन मस्क यांनी भारतासाठी खास प्लॅन तयार केला आहे. कंपनीने सुरुवातीलाच भारतासाठी दोन हजार जागांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले.
रणवीर अलाहाबादियाने केलेल्या टीकेला न्यायालयाने 'विकृत' म्हटलं आहे. अलाहाबादियाच्या टीकेला सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत
संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सने 1179 रुपयांची पातळी गाठली होती. परंतु, ऑगस्टपासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या