Sanjay Raut यांनी संसदेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.
न्यायमूर्ती वर्मा शहराबाहेर असताना त्यांच्या निवासस्थानाला आग लागली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दलाला फोन केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने
गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ होत असून, दिवसागणिक ही आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.
५० कोटी लाभार्थ्यांसह, आयुष्मान भारत योजना ही आरोग्यासाठी जगातील सर्वात मोठी योजना आहे. परंतु, तरीही त्याबद्दल अनेक
छावला पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी एक कॉल आला. त्यात नाल्यात मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी