काही लोक केवळ भावकीचा विचार करतात. मात्र, आम्ही गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला,
.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
न
लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार.