- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
BCCIच्या माजी प्रमुखांवर अंबाती रायुडूचा मोठा आरोप, म्हणाला ‘माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला’
अंबाती रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केले. तो या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र, निवृत्तीनंतर अंबाती रायडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, बीसीसीआयचे माजी अंतरिम प्रमुख आणि टीम इंडियाकडून खेळणारे शिवलाल यादव यांच्यावर अंबाती रायडूने मोठा आरोप केला आहे. शिवलाल यादवने सुरुवातीच्या दिवसांत आपलं करिअर खराब करण्याचा […]
-
Ashes 2023: नॅथन लियॉनच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने आऊट झाला हॅरी ब्रूक, पाहा व्हिडिओ
Ashes 2023: चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला ज्या पद्धतीने बाद केले […]
-
Indonesia Open 2023: साईराज-चिरागची चमकदार कामगिरी, उपांत्य फेरीत धडक
Satwiksairaj & Chirag Shetty: भारतीय दिग्गज खेळाडू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशिया ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु किंदाबी श्रीकांत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चीनच्या ली शी फेंगने इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडू किंदाबी श्रीकांतचा पराभव केला. मात्र, […]
-
IPL नंतर MPL मध्ये ऋतुराज गायकवाडची तुफानी खेळी, पाहा व्हिडिओ
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघ कोल्हापूर टस्कर्ससमोर होता. ऋतुराज गायकवाडच्या कर्णधार असलेल्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने पुणेरी बाप्पासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या पुणेरी बाप्पाने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे […]
-
मोदींनंतर आता पवारांच्या नावानेही होणार स्टेडियम? गहुंजेच्या नामांतर मागणीने धरला वेग
महाराष्ट्रात सध्या नाव बदलण्याचे वारे सुरु आहे. काही महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून त्याला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले तसेच उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव नाव देण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा मुखमंत्र्यांनी केली. तसेच देशातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे […]
-
WTC फायनलमध्ये खेळवलं नाही तरी, कर्णधार रोहितच्या बचावासाठी अश्विन मैदानात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अंतिम सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता आर. अंतिम सामना न खेळण्याची निराशा विसरून अश्विन तामिळनाडू […]










