- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना आज रंगणार
-
IND vs SL 1st ODI Score Live
IND vs SL IND vs SL 1st ODI Score Live Update
-
आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरुवात
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेद्वारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आगामी विश्वचषक 2023 च्या तयारीला सुरुवात करेल. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी सारखे वरिष्ठ खेळाडू वर्षातील पहिल्या वनडे मालिकेत पुनरागमन करत आहेत. यंदा हे सर्व स्टार […]
-
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होत आहे.तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका […]
-
सानिया मिर्झा घेणार टेनिसमधून निवृत्ती
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. सानियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांचीही मोठी निराशा झाली आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने आता टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. होय, सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया पुढील […]
-
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सूर्या ठरला ‘हिरो’
राजकोट : भारत विरुद्ध श्रीलंका तीसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात भारतीय संघानं 91 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतीय संघानं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं आपल्या खिशात घातलीय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत विजयश्री खेचून आणलाय. भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. त्यामध्ये संघानं 229 धावांचं तगडं […]
-
भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 229 धावांचे लक्ष्य
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना आज राजकोटमध्ये खेळाला जात आहे. सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक झळकावले. त्याने 45 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीलाच भारताला ईशान किशानच्या रूपात […]








