- Home »
- Aggressive
Aggressive
‘त्या’ प्रकरणी अतुल भातखळकरांविरूद्ध कॉंग्रेस आक्रमक, गुन्हा दाखल करून अटकेची मागणी
Congress नेते धनंजय शिंदे यांनी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात दादर पोलीस स्थानकात दिली आहे.
केंद्र अन् राज्यसरकार विरोधात कॉंग्रेस आक्रमक; संविधान बचाव अभियानातून वेधलं लक्ष
Congress च्या वतीने “संविधान बचाव अभियानाला” देहूरोड, विकासनगर येथून शनिवारी सुरूवात करण्यात आली.
पहलगामवरील वक्तव्यावरून कर्नाटक फिल्म चेंबर आक्रमक; सोनू निगमवर बहिष्कार टाकत माफीची मागणी
Sonu Nigam त्याच्या वादग्रस्त व्यक्तव्यासाठी कन्नड भाषिकांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील केली आहे.
Video : राखी सावंतकडून पाकिस्तानचा उदो-उदो; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मनसे आक्रमक
Rakhi Sawant ने पाकिस्तानसाठी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
मुस्लिम विरोधी वक्तव्यावरून अबू आझमी आक्रमक; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी
Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादात ठिणगी! तटकरेंकडून ध्वजारोहन कसे? गोगावले समर्थक आक्रमक
Raigad च्या पालकमंत्री पदाचा तिढा मात्र कायम आहे. यामध्येच आता आणखी भर पडली आहे. ती महाराष्ट्र दिनी होणाऱ्या झेंडावंदनावरून
मेधा कुलकर्णींविरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आक्रमक! दर्ग्यातील गोंधळासाठी अटकेची मागणी
Medha Kulkarni यांच्यावर विरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने थेट गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार संदीप क्षीरसागरांनी धमकावल्यानंतर पालिका कर्मचाऱ्याची थेट पोलिसांत तक्रार; दमानिया आक्रमक
MLA Sandeep Kshirsagar यांनी नगरपालिकेतील अकाउंटंट गणेश पगारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दिशा सालियन प्रकरण : चहुबाजूंनी घेरलेल्या आदित्य ठाकरेंसाठी महायुतीचे तीन नेते मैदानात?; प्रतिक्रियांमुळे भुवया उंचावल्या
BJP दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्रमक तर शिंदे गटाच्या एका आमदाराने मात्र ठाकरेंची पाठराखण केल्याचं समोर आलं आहे.
मुंबई अदानींच्या घशात घालण्यासाठी मुंडेंचीही बदली; धारावी प्रकल्पावरून वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.
