केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत टरबूजच्या बिया आयात (Watermelon Seeds) करण्यावर बंदी घातली आहे.
ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. पण याच उसापासून मिळणारी साखर जगात सर्वात आधी भारतातच तयार झाली.
मागील वर्षात जिल्ह्यात 668 शेतकऱ्यांनी 316 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन 151 मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत भारताला धक्का बसला आहे. तांदळाच्या निर्यातीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे.
पारंपारिक शेतीतून शेतकरी नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची शेती आघाडीवर आहे.
आजमितीस देशातील 14 राज्यांतील 6.1 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळवून दिली आहे. या डिजिटल ओळखपत्राला शेतकरी ओळखपत्र असेही म्हटले जाते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील मियाझाकी या खास आंब्याची शेती केली आहे.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी लोकसभेत सांगितले की केंद्र सरकारने भूजलाचे योग्य पद्धतीने नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.