डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा
कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत निर्णय
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जुन्या पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारला मिळाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने सुधारीत पीक विमा योजना लागू केली आहे.
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या योजनेत शेतकरी 6 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.
ज्या पीक विमा कंपन्या दोषी सिद्ध होतील त्यांना काळ्या यादीत टाकून शासन यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येईल.
बाजारातील अनिश्चिततेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने पुण्यात हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत टरबूजच्या बिया आयात (Watermelon Seeds) करण्यावर बंदी घातली आहे.
ऊस हे पीक अस्सल भारतीय नाही. पण याच उसापासून मिळणारी साखर जगात सर्वात आधी भारतातच तयार झाली.