मागील वर्षात जिल्ह्यात 668 शेतकऱ्यांनी 316 हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन 151 मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत भारताला धक्का बसला आहे. तांदळाच्या निर्यातीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे.
पारंपारिक शेतीतून शेतकरी नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची शेती आघाडीवर आहे.
आजमितीस देशातील 14 राज्यांतील 6.1 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळवून दिली आहे. या डिजिटल ओळखपत्राला शेतकरी ओळखपत्र असेही म्हटले जाते.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील मियाझाकी या खास आंब्याची शेती केली आहे.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी लोकसभेत सांगितले की केंद्र सरकारने भूजलाचे योग्य पद्धतीने नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
Central Government Removed 20 Percent Export Duty On Onions : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने (Central Government) कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले आहेत. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारने आज ही माहिती दिली. हे 1 एप्रिलपासून लागू होईल. हे शुल्क रद्द केल्यानंतर, शेतकरी (Farmers) आता परदेशात कांदा (Onions) विकू शकतील. कांद्याच्या मोठ्या उत्पादनानंतर […]