स्वच्छ सर्वेक्षणात अहिल्यानगरचा देशात पाचवा क्रमांक, मात्र, कचरा, नालेसफाईची दुरावस्था हा पुरस्कार मिळालाच कसा, असा सवाल नागरिक करत आहे.