मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचं राजकीय महत्व आहेच. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदही चांगली आहे असेही तटकरे यांनी नगर दौऱ्यात स्पष्ट केलं होतं.
Shivaji Kardile ON Tanpure Factory : राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या
हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंयं. बारामतीमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये