देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. दोघे पक्ष आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा चेहरा असावा या बाबत स्पष्टता असते किंवा नसते.
जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.
सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली. मात्र, अजित पवारांना कायम सत्तापद दिली अस म्हणर अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिल.
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत
चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, निदान पोपटाच्या नादाने तरी काहीजण तुमच्यावर विश्वास ठेवतील, असा टोला अजित पवार गटाने लगावला.
आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल, असं पाटील म्हणाले.
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.