- Home »
- Ashutosh Kale
Ashutosh Kale
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोपरगाव मतदारसंघातील 50 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
आ. आशुतोष काळेंमुळे कोपरगावला अच्छे दिन, एमआयडीसी क्रांतिकारी निर्णय : काका कोयटे
Ashutosh Kale : कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न एकाच पंचवार्षिकमध्ये 5 नं.साठवण तलावाच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे.
आमदार आशुतोष काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा धक्का, महत्त्वाचा पदाधिकारी फोडला
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे.
शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार, आ. आशुतोष काळेंची मोठी घोषणा
Ashutosh Kale : आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी मिळणार आहे.
कोपरगाव शहरालगत साडेचारशे एकरावर होणार एमआयडीसी: आशुतोष काळे यांची माहिती
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एमआयडीसीसाठी 433 एकर जागा विनामूल्य देण्याची जाहीर घोषणा केलीय. सामंतांकडून एमआयडीसी उभारण्याची घोषणा
शेतकऱ्यांना दिलासा, पिक विम्याचे 44.42 कोटी बँक खात्यात जमा, आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश
Ashutosh Kale : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची उर्वरित रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी केलेल्या
विरोधक छोट्या मनाचे, त्यांना विकास दाखवून द्या; आमदार आशुतोष काळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
आपले विरोधक छोट्या मनाचे असल्याने त्यांना विकास दिसत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपली जबाबदारी चोख पार पाडून त्यांना विकास दाखवून द्या.
दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आमदार आशुतोष काळे आणि चैतालीताई काळेंच्या हस्ते बक्षिसांचे वितरण
कोपरगावमध्ये भव्य दांडिया स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना आमदार आशुतोष काळेंच्या बक्षीस वितरण करण्यात आले.
गोदावरी कालवे दुरुस्ती होणार, 195.17 कोटीच्या निविदा प्रसिद्ध, आ. आशुतोष काळेंची माहिती
Ashutosh Kale : जवळपास एकशे दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होवून सिंचनावर होणारा परिणाम दूर
तेव्हाची बोट गरजेसाठी होती, आताची जलविहारासाठी : आमदार आशुतोष काळे
Ashutosh Kale: कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणारे पोषक वातावरण मतदार संघात निर्माण झालंय.
