बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी पोलिस आयुक्तांचं निलंबन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतलायं.
माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग, असा मेसेज मित्राला पाठवत ओलाच्या एआई कंपनीचा इंजिनिअर निखिल सोमवंशीने आत्महत्या केलीयं.
उत्तर प्रदेशातील एआय इंजिनिअर अतुल सुभाषने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय. त्यानंतर पत्नीने अतुल सुभाषवर केलेल्या आरोपांची यादीच समोर आलीयं.