- Home »
- Bharat Jodo Nyaya Yatra
Bharat Jodo Nyaya Yatra
प्रकाश आंबेडकराचं ‘मविआ’सोबत पक्कं होणार, राहुल गांधींना दिलं जेवणाचं आमंत्रण
Prakash Ambedkar : खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) आता मुंबईत आली आहे. मणिपूरमधून सुरुवात झालेल्या या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेत्यांना तसेच विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकरांनाही (Prakash Ambedkar)भारत […]
Rahul Gandhi यांच्या व्यसनी तरुणावरच्या टिप्पणीवर भडकले पंतप्रधान !
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश मध्ये आल्यानंतर एका व्यसने तरुणाबद्दल केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले की काशीमध्ये येऊन काँग्रेसचे युवराज येथील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत. काय म्हणाले होते राहुल गांधी? राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेचे […]
राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि कन्हैया कुमार यांच्याविरोधात एफआयआर
Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसची आसाममधून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरु आहे. या यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान […]
‘मविआ’ जास्तीत जास्त जागा जिंकेल; कॉंग्रेस प्रभारीचं जागावाटपाबाबतही सूचक वक्तव्य, म्हणाले…
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]
‘…तर सरळ गुन्हा दाखल करून अटक करेल’; भारत जोडो न्याय यात्रा आसामध्ये दाखल होताच CM सरमांचा इशारा
Himanta Biswa Sarma On Bharat Jodo Nyaya Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyaya Yatra) नागालँडमधून आसाममध्ये पोहोचली आहे. भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल झाल्यानंतरराहुल गांधी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. या राज्यात देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आणि सर्वाधिक भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य […]
Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आला होता. मणिपूर सरकारने (Manipur Govt) इम्फाळ पूर्वेतील हप्ता कांगजेबुंग येथून सुरू होणाऱ्या यात्रेची परवानगी नाकारली होती. मात्र आता ही परवानगी देण्यात आली आहे. पण यासाठी एक अट घालण्यात आली आहे. Sunil Kedar यांना […]
