Tejashwi Yadav इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली जाईल. वीस दिवसांमध्ये असा कायदा केला जाईल.
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Bihar Assembly Election 2025 : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. राजकीय पक्षांकडून