- Home »
- BJP
BJP
भाजपचं ठरलं! मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला, एकनाथ शिंदेंना सूचक इशारा?
Maharashtra CM Oath Ceremony of mahayuti : राज्यातील जनतेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा (Maharashtra CM) शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले होते, तरी देखील मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान (mahayuti) भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलीय. […]
बावनकुळेंकडून आदेश निघाले! 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा; जिल्ह्या-जिल्ह्यात जल्लोष करा!
याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे होते.
“..तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; पहिल्यांदाच आमदार झालेल्या भाजप नेत्याचं खुलं चॅलेंज!
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
जयंत पाटील, रोहित पवार हे कॉपी करून पास झालेत काय ? सदाभाऊ खोतांकडून खरपूस समाचार
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?
‘इव्हीएम’वर पन्नास हजार मते वजा करण्याचे सेटिंग करून दाखवा; पडळकरांचे जयंत पाटलांना ओपन चँलेज
Gopichand Padalkar: Jayant patil हा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे.
1500 रुपये ‘लाडक्या बहिणी’ला अन् अख्खी तिजोरी भावाला; सुषमा अंधारेंनी टाकली नवी गुगली
Sushma Andhare Criticize Mahayuti On Maharashtra CM : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Politics) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल देखील जाहीर झालाय. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलाय. परंतु अजून देखील महायुतीने (Mahayuti) मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा केलेली नाही. राज्याचे नवे […]
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचा दावा
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असा दावा शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलायं.
निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा; अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं?, पटोलेंचा सवाल…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
गृह, महसूल अन् जलसंपदा.. वजनदार खाती भाजपालाच, सूत्र ठरलं, अजितदादांचं काय?
Mahayuti New Cabinet Minister List Maharashtra Goverment : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल लागून पाच दिवस झाले, तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही अडलेलं आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाची खाती भाजप (BJP0 स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि […]
“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे बहुमत पण, आता त्यांना..” भुजबळांचा इशारा नेमका कुणाला?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.