“मंत्री राजीनामा देतात, पण सभागृहात याबाबत काहीच सांगितले जात नाही. आतापर्यंत मी विधिमंडळात 36 वर्षे काम केले आहे पण असा प्रकार कधी पाहिला नाही.
कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Ajit Pawar : दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
गुरुवारी दिवसभर संसदेचं कामकाज ठप्प झालं होतं. दिवसभरात सुरुवातीचे काही मिनिटे सोडली तर एकही प्रश्न विचारला जाऊ शकला नाही.
अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, हिंमत असेल तर जा आणि उद्धव ठाकरेंना विचारा की संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली?
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
मागील जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा दावा पुरोहित यांनी केला.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.