मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.
Khultabad Change Name : औरंगजेबाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. आता औरंगजेबानंतर खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलायं. मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी खुलताबादच्या नामांतराबाबत मागणी केलीयं. त्यावर बोलताना एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली. या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केलायं. जातनिहाय जनगणनेला मोदी, […]
जे नेते संपलेले आहेत, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे, आपल्याला आपल्या कामातून पुढे जायचं असल्याचा टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंसह अंबादास दानवेंना लगावलायं.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर थेट व्यासपीठावरच नतमस्तक होत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी आर्त साद घातली आहे.
आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. - चंद्रकांत खैरे
उद्धव ठाकरे यांनी जर आदेस दिला तर मी नक्कीच विधानसभा निवडणुक लढवणार आहे, चंद्रकांत खैरेंनी मोठी घोषणा केली.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे
लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.
चंद्रकांत खैरेंनी या पराभवाचं खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडलं आहे. पक्षातीला काही लोकच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचं खैरे म्हणाले.
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.