MLA Rohit Pawar- देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की माझ्यावर गुन्हा दाखल होईल.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, असं खास शैलीत प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.
CM Devendra Fadanvis : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य
मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, यांची झेरॉक्सच निघत नाही अशी बोचरी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केलीयं.
CM Fadnavis-राज्यातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती फडणवीसांनी दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी हिशोब करुन मदतीचा आकडाच सांगितलायं.
राज्यात अध्याहून जास्त मंत्री आका, देवेंद्र फडणवीस मोठे आका आहेत, अशी कडवी टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलीयं.
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच चालू केले आहे. यावेळी भगवे झेंडे घेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत.