Sanjay Raut Allegations On NCP MLA Sunil Shelke : मावळचे आमदार आणि सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे सुनील शंकरराव शेळके (Sunil Shelke) यांच्यावर मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी बुडवणूक, बेकायदेशीर उत्खनन आणि शासकीय भूसंपादन प्रक्रियेतील गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांना सविस्तर निवेदन देत एसआयटी चौकशी […]
मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) ओळखपत्रावरून अर्थात पासेवरून अशोकस्तंभ (Ashoka Pillars) हटवण्यात आला.
हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी Maharashtra Government cancels decision purchase 50 iPads for cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजात डिजिटल युगाशी सुसंगत बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयांतर्गत मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अॅपल कंपनीचे आयपॅड, (iPads for cabinet) मॅजिक कीबोर्ड, अॅपल पेन्सिल आणि कव्हर खरेदी करण्यासाठी […]
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.
आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री
पुणे : येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच दिले आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, या सर्वामध्ये चर्चा होतीये ती पुण्यातील भाजपच्या उमेदवार निवडल्या जाणाऱ्या फॉर्मुल्याची. नेमका हा फॉर्मुला काय? पुणे पालिका निवडणुकांसाठी (PMC Election) भाजप कशा पद्धतीने निवडणार उमेदवार नेमकी […]
वरिष्ठ पोलिस हवालदार आता पोलिस उपनिरीक्षकाप्रमाणे एखाद्या गुन्ह्याचा तपास करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलायं.
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज असून हे बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार - मुख्यमंत्री फडणवीस
वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमध्ये स्पष्ट केलंय.