- Home »
- cm devendra fadanvis
cm devendra fadanvis
डोकं खात राहा म्हणजे कामे होत राहतील; CM फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व डोके खात राहा, म्हणजे कामे होत राहील, असा मिश्किल सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलायं.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंदच…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी इच्छा व्यक्त केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली दिल्यास राज्याचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे अशी इच्छा मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केलीयं.
मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार
मुसळधार पावसामुळे आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला.
दरडी, पूर आणि वादळी वाऱ्यांच्या संकटात महाराष्ट्र; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दोन दिवसांत दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सत्तेचा माज, फडणवीसांच्या संवेनशीलतेबद्दलच शंकाच; साटम यांच्या असंवेदनशीलतेवरून राज ठाकरेंचे ताशेरे
Raj Thackrey criticize CM Devendra Fadanvis यांनी अमित साटमांच्या असंवेदनशीलतेवरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांवर ताशेरे ओढले आहेत.
पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते…; भाजप प्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा ठाम नकार
खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
”शिंदेंकडे आलेल्या सहा खासदारांना भाजपात यायचं होतं पण, आम्ही दार उघडलं नाही”
CM Devendra Fadanvis यांनी एका डिजीटल वाहिनीला मुलाखत देताना सहा खासदारांच्या भाजपप्रवेशावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आनंदाची बातमी ! रायगडावर आता अत्याधुनिक रोपवे; शिवभक्तांना 50 ते 100 रुपयांत गडावर जाण्याची सुविधा
Raigad-रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवेकडून प्रतिव्यक्ती दोन्ही बाजूंचे 375 रुपये (प्रौढ) आणि 275 रुपये (लहान मुले/ज्येष्ठ नागरिक) दर आकारले जातात.
राज्याचे प्रमुखपद मिळवलं पण उद्धव ठाकरेंनी सहा वर्षात सेना संपवली का ?
सहानुभूतीची लाट, भाजपविरोधी मतदार आणि पक्ष हिरावला गेल्याची भावना यांच्या बळावर उद्धव ठाकरे पुन्हा पक्ष उभा करू शकतील, अशी शक्यता होती.
पुणे-नाशिक रेल्वे शिर्डी मार्गेच; आमदार सत्यजित तांबेंचा रेल्वेमंत्र्यांवर संताप
Satyajeet Tambe-खरेतर सरकारचे धोरण ठरविताना आर्थिक नफा-तोटा दुय्यम असला पाहिजे तर जनतेचे हित व भावी पिढ्यांचा उद्धार हाच हेतू असला पाहिजे.