Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे.
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Devendra Fadnavis यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथे केलेल्या वक्तव्यासाठी फटकारले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे.
आगामी काळात कालसारखी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी पातळीवर
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व तत्कालीन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करा
जर जागावाटपात काही ओढाताण झालीच तर आम्ही शरद पवारांचा सल्ला घेऊ असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
Samruddhi Highway च्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण पार पडलं. यावेळी फडणवीस यांनी इगतपुरी येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याची खासियत सांगितली.
Ajit Pawar On Samruddhi Highway : इगतपुरी येथे आज समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा पार पडला.