- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Vidhansabha Election : देवेंद्र फडणवीसांचा प्रचाराचा झंझावात, 13 दिवसांत घेतल्या 64 सभा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) अनेक सभा घेतल्या. फडणवीसांच्या राज्यभरात एकूण 64 ठिकाणी रॅली, रोड-शो आणि सभा झाल्या.
“मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”; फडणवीस-पवारांनंतर शिंदेंनीही केलंं क्लिअर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
देवेंद्र फडणवीस पाकिस्तानात निवडणूक लढवतायंत काय?, राऊतांचा ‘व्होट जिहाद’वरून जोरदार वार
देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे. हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे
“मी मु्ख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”, फडणवीसांनंतर अजितदादांनीही केलं क्लिअर
मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज स्पष्ट केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे मटेरियल नाहीत, अतुलबाबांना आमदार करा; फडणवीसांचे आवाहन
Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे मटेरियलच नाहीत. ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, अशी टीका करत अब हवाओ का रूक बदल चुका है, […]
माझी बदनामी करण्यासाठी दिल्लीवरून चार एजन्सी आणल्यात, भरसभेत डॉ. अतुलबाबा भोसले कडाडले
Devendra Fadnavis Sabha For Atul Bhosale : कराड दक्षिणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान आज कराडच्या मलकापूर येथे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) जाहीर सभा घेतली आहे. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले […]
अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झाला त्यामुळे वैफल्य; राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसं करू शकतात. आम्ही त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल.
शरद पवारांचं पत्र अन् महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; फडणवीसांच्या दाव्याने खळबळ!
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्या राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांचं पत्र जबाबदार होतं.
“भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..”, फडणवीसांनी काय सांगितलं?
पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असणे सहाजिक आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते.
प्रगत राज्यात दरी निर्माण होणं हे चिंताजनक, मराठा समाजाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आरक्षण रद्द करणार आणि घटना बदलणार हे खोटे कथानक पसरविले होते. आता हे दोन्ही मुद्दे गौण ठरले आहेत.
