राजीनामा नाकारला असला तरी पक्षात एकाधिकारशाही चालणार नाही अशी तंबी देण्यासही पक्षश्रेष्ठी चुकलेले नाहीत.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात बोलताना
बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे गृहखात असल्यानं त्यांचा आकडे लावण्याशी जवळचा संबंध आहे, असं टीकास्त्र भास्कर जाधवांनी फडणवीसांवर डागलं.
विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात.
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहतील असं पुन्हा एकादा स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कायम राहतील. त्यांना भाजपच्या विधीमंडळ गटाने विनंती केली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.