उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
पक्ष चालवणं पवारांना शक्य नसावं म्हणून त्यांच्या डोक्यात हा विचार आला. पवारांना नवीन पक्ष बनवून पुन्हा तो कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सवय.
भुसावळ येथील सभेत फडणवीस भाषण करत होते. त्यावेळी अचानक लाईट गेली. त्यावेळीही फडणवीसांनी भाषण थांबवलं नाही.
याला मी फक्त इमोश्नल टॅक्टिक्स म्हणेल. निवडणुकीत भावनिक स्ट्रॅटेजी असतात त्यापैकी हा एक भाग आहे. यापेक्षा मी जास्त टिप्पणी करणार नाही.
Ramdas Kadam Interview : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे
Devendra Fadnavis: आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव यांना नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही.
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवत. फक्त मोदींचा जाहीरनामाच चालणार असे फडणवीस म्हणाले.
लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही.
Devendra Fadnavis On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक