- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
CM पदासाठी भाजपाचं धक्कातंत्र? मुरलीधर मोहोळांच्या नावाची चर्चा, मोहोळांनीही क्लिअरच केलं..
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी अचानक पुढे आलं आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
अखेर, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ तर शिंदे – पवारांच्या पारड्यात काय?
Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे
CM पदाची शपथ घेताच पहिला चौकशीचा फेरा कुणाच्या मागे?; फडणवीसांची स्पष्ट संकेत देणारी पोस्ट
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.
शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री
महायुतीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हलचाली झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद
फडणवीसांवरील बदला घेण्याचा ठपका पुसून निघेल; पण त्यांचा स्वभाव…; काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा
मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत.
फडणवीस अन् अजितदादा हसले, शिंदेंचा चेहरा मात्र पडला.. महायुतीच्या बैठकीत CM ठरला?
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.
“मी काळजीवाहू मुख्यमंत्री, तुम्हाला माझा चेहरा..” दिल्लीतील बैठकीनंतर शिंदेंचं मोठं विधान
मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. मी सगळ्यांची काळजी घेतोय. माझा चेहरा तुम्हाला कधी गंभीर तर कधी हसरा दिसतो ते सगळं तुम्ही ठरवत आहात
जरांगेमुळेच माझं मताधिक्य कमी झालं, छगन भुजबळांची जाहीर कबुली
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन
“फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे बहुमत पण, आता त्यांना..” भुजबळांचा इशारा नेमका कुणाला?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.