Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner […]
Tulja Bhavani Temple Will Open For 19 Hours : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी (Tulja Bhavani) देवीचं तुळजापूर येथील मंदिर म्हणजेच संपूर्ण राज्याच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. मात्र, आता या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर प्रशासनाने उघडण्याच्या वेळेत मोठा बदल करत गर्दीच्या (Tulja Bhavani Temple) दिवशी मंदिर केवळ 19 तासच […]
Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार (Millet Bar) देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अन्न औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ […]
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य नितेश राणे यांनी या मेळाव्यात केलं.
राज्यात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ताजी माहिती हाती आली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता.
Claiming To Be Suresh Dhass PA Demanded Ransom : धाराशिवमधून (Dharashiv) एक धक्कादायक घटना समोर आलीय. आष्टीचे आमदार आणि भाजप नेते यांचा पीए (Suresh Dhas) आहे, असं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. परंतु सत्य समोर येताच, या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीला मराठा अधिकाऱ्यांनी चोप दिलाय. पैसे […]
राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते, खुर्चीची नेहमीच अलाबदल होत असते या शब्दांत शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंतांना सुनावलंय
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यातील सुकटा, वाकवड, हाडोंग्री गावांमध्ये सभेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधला.