- Home »
- ECI
ECI
पश्चिम बंगालमध्ये इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी मतदान; ममतादिदीला धक्का की भाजपला संधी ?
West Bengal Elections-अनेक जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांहून दक्षिण दिनाजपूरमध्ये जवळपास 94.77 टक्के मतदान झाले आहे.
Rahuri By-Election : कर्मचाऱ्यांचे हेलपाटे टळणार ! मतदान केंद्रावरच मिळणार ईव्हीएम
Rahuri By-Election-मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम (EVM) व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नाही.
राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘SIR’ म्हणजे लोकांना संपवण्याचं धोरण; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात कडाडल्या
मी निवडणूक आयोगाला सहा वेळा पत्रे लिहिली, पण एकदाही उत्तर मिळालं नाही. आम्हाला कुठंच न्याय मिळत नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर प्रश्नचिन्ह! राज्य निवडणूक आयोगाच्या विनंतीवर केंद्रीय आयोगाचं अद्याप उत्तर नाही
State Election Commission ने केंद्रीय आयोगाला पत्र लिहून मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या अशी विनंती केली आहे.
थोरात कसे पडले? आमचं तुमचं करू नका; निवडणुका पुढे ढकला, ECI कडे राज ठाकरेंची मोठी मागणी
बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
बिहार विधानसभा निवडणुकांचा ‘शंखनाद’; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा
Balasaheb Thorat यांनी भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर काय-काय केलं. हे राहुल गांधी यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे.
मतांची चोरी नाही, त्यांच्या डोक्यातील चिप अन् हार्ड डिस्क करप्ट; फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
Devendra Fadanvis यांनी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा केला.त्यावर टोला लगावला आहे.
विधानसभेची ‘मॅच’ खरंच ‘फिक्स’ होती का ? राहुल गांधी विरुद्ध बावनकुळे
Rahul Gandhi: तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ करता येईल, यासाठी ही खेळी. याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे; तेच पंच कोण हे ठरवतात.