farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफीसंबंधित अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलीय.
शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितले.