- Home »
- fraud
fraud
राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी तपासाला वेग; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा तात्काळ राजीनामा
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
कोट्यवधींच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार
समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक असलेले काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे नेतृत्व करत होते.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना खरात फरार, पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी
कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
डिजिटल युगात कडक सुरक्षा धोरण; फसवणुकीवर आळा घालण्यासाठी सिम-बाइंडिंगवर सरकारची ठाम भूमिका
या नियमामुळे डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होईल, कारण प्रत्येक खाते विशिष्ट सिमशी जोडलेले असेल.
कर आणि जीएसटी चुकवण्यासाठी बिलिंग सिस्टमचा गैरवापर? 2019 पासून 70 हजार कोटींचा घोटाळा
तपासातून रेस्टोरंटच्या बिलिंग सिस्टीममध्ये छेडछाड करून प्रचंड प्रमाणात महसूल लपवला जात असल्याचे उघड, रक्कम तब्बल 70 हजार कोटी रुपयांपर्यंत.
शिक्षण क्षेत्र हादरलं; वेतन अनुदानात सव्वा कोटींचा घोटाळा; माजी अध्यक्षांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल
डोंबिवली, अलिबाग आणि खोपोली येथील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व शिक्षकांनी मंडळ अध्यक्षांच्या संमतीने बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याचा आरोप.
जलसंपदा विभागाचे तत्कालीन अभियंता विजय पांढरे यांचा अजित पवारांच्या आरोपांवर गंभीर खुलासा
अजित पवार हे स्वतः त्यांच्या तोंडाने जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची कबुली देत असल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे.
बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला लग्नानंतर काही दिवसांतच मुंबई एअरपोर्टवरून अटक
पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बिग बॉस मराठी 3 चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक.
कोकाटेंचा पत्ता कट होण्याचे संकेत, मंत्रिपदासाठी धनुभाऊंची दिल्लीत फिल्डिंग, शाहंची घेतली भेट
राष्ट्रवादीच्या मंत्र्याला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली.
भारताचं नागरिकत्व सोडण्याच्या आकडेवारीत 5 टक्क्यांनी घट; फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिक जागरूक
सततच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्क्यांन कमी.