अन्न सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत जगातील आठवा चिंताजनक देश ठरला आहे.
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)सर्व शिधापत्रिकाधारकांना (ration card holders)उत्तम वैद्यकीय सेवा मोफत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील वंचित आणि असुरक्षित घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. घरातच रणांगण! आंध्रात भाऊ विरुद्ध बहीण, हरियाणात एकाच कुटुंबात टफ फाईट योजनेचा लाभ काय? […]
Dry Ice Gurgaon : गुरूग्राम येथील एका रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक प्रकार ( Dry Ice Gurgaon) समोर आला. ज्यामध्ये माऊथ फ्रेशनरच्या ऐवजी ड्राय आईसच्या सेवनाने पाच लोकांना थेट रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच येथील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र हा ड्राय आइस म्हणजे काय? त्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात? […]