- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त
उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय; 10 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार…
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय घेण्यात आलायं, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळालीयं.
अतिवृष्टीग्रस्तांना 1278 अनुदान वितरीत; आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी दिली माहिती
MLA Ranajagjitsinh Patil यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अनुदानापोटी ₹ 1278 कोटी दिवाळीपासून आजवर खात्यावर जमा करण्यात आले असल्याचे सांगितले.
राज्यावर मोंथा चक्रीवादळाचं सावट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार धुव्वाधार पाऊस
Cyclone Montha हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालं आहे. ज्यामुळे पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवशीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ३४६ कोटी रुपयांची मदत मंजूर
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यावर मोठं संकट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; हवामान विभागाचा हाय अलर्ट, काय दिला अंदाज?
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दिवाळीला पावसाचा धमाका! 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना…
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
Video : सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणा केली 31 हजार कोटींची… पण, सत्य काय? वाचा सविस्तर
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
शेतकऱ्यांना दिलासा! नुकसान भरपाईचे 80% आकडे… महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मोठी अपडेट
राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरून राज्य सरकार गंभीर आहे, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.