Cyclone Montha हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालं आहे. ज्यामुळे पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोमवारी एकूण ६४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात मराठवाड्यासाठीच्या ३४६ कोटी रुपयांचा समावेश आहे.
राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे.
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरून राज्य सरकार गंभीर आहे, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचं चक्रीवादळ (Shakti Cyclone) निर्माण होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आता एक महत्वाची बातमी समोर आली. येत्या 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार.
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.