- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा 99 वर, 1.47 लाखांहून अधिक नागरिक पुरात अडकले
पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 99 वर पोहोचली असून सुमारे 1 लाख 47 हजारांहून अधिक नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
केरळमध्ये 8 जणांचा मृत्यू ; कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा तडाखा
केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा इशारा
काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे अन् नाशिक घाट परिसरासाठी आज रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आज पुणे अन् नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलायं.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव; महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Ahilyanagar News : यलो अलर्ट जारी…नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून जिल्ह्यास 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
अतिवृष्टीची शक्यता! धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…
अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री; अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याने पुढील काही दिवस वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Monsoon reactivated मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं असून अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
पावसाचा जोर आणखी वाढणार! 12 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट; प्रशासन अलर्ट मोडवर
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच परिस्थिती पूर्णपणे बदलली असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घेतला आहे.