बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला.
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Dharashiv जिल्ह्यातील परंडा तालुक्या स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आलं आहे.
Heavy rain ने गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातला आहे. आता हवामान खात्याने पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.