Heavy rain ने गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातला आहे. आता हवामान खात्याने पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Ahilyanagar मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.