मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (25 सप्टेंबर) पहाटेपासूनच अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा सुरू केला.
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Dharashiv जिल्ह्यातील परंडा तालुक्या स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आलं आहे.