- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आता एक महत्वाची बातमी समोर आली. येत्या 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार.
राज्यातील दीड कोटी एकर शेतीचे नुकसान; सरसकट कर्जमाफी देणार का ? कृषिमंत्र्यांचे थेट उत्तर
Dattatray Bharne: सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज. सर्वात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला आहे.
मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठंही नाही; नुकसानग्रस्तांच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मिळणार मदत
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, तब्बल ६८ मंडळांत अतिवृष्टी
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
मराठवाड्यात अतिवृष्टीचा झाला अतिरेक! तब्बल 104 जणांचा घेतला बळी, वाचा सविस्तर अहवाल
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
मोठी बातमी! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार, नुकसानग्रस्तांची भेट घेणार
राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिस्टर फडणवीस भूतकाळ कशाला उकरता…, वर्तमान पाहा; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ टीकेवर राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे; राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा अतिरेक काही थांबेना; कोकणासह मराठवाड्यात जोर कायम, उरलं-सुरलं वाहून जाण्याची भीती
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
