- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
Maharashtra Rain Update : राज्यात ‘मुसळ’धार! विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा पाऊस…
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
पुढील 4 दिवस महत्वाचे! अहिल्यानगरसह राज्यात मुसळधार पावसाचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट जारी
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
मोठी बातमी! पाऊस थांबताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Rain Update : नगरकरांनो सावधान! 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस, ‘यलो अलर्ट’ जारी
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
अहिल्यानगरला अतिवृष्टीचा फटका! 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, फक्त तीनच दिवसांत…
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
Rain : तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
तातडीने मदत द्या! पाथर्डीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; खासदार लंके, प्राजक्त तनपुरे यांची मागणी
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अहिल्यानगरकरांनो दक्षता घ्या! यलो अलर्ट जारी करत प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
Ahilyanagar मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगरमध्ये सर्व दूर अतिवृष्टी; शालेय व्यवस्थापन समित्यांना शाळा बंद करण्याचा अधिकार
Heavy rain in Ahilyanagar मध्ये अतिवृष्टीने नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे शाळांना सुट्टीचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना देण्यात आला आहे.
Mumbai Monorail : मुंबईत भरपावसात मोनोरेल पडली बंद; फायर ब्रिगेडने केली प्रवाशांची सुटका
मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.
