- Home »
- Heavy Rain
Heavy Rain
धाराशिवमध्ये ढगफुटी! खासदार ओमराजे निंबाळकरांनी स्वत: पाण्यात उतरून लोकांना वाचवलं
Dharashiv जिल्ह्यातील परंडा तालुक्या स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एयरलिफ्ट करत वाचवण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम कायम!
Heavy rain ने गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातला आहे. आता हवामान खात्याने पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
अतिवृष्टीने पिकांचं नुकसान, तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; पिकपाहणी करत तनपुरेंची मागणी
Prajakt Tanpure यांनी राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.
Maharashtra Rain Update : राज्यात ‘मुसळ’धार! विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा पाऊस…
Maharshtra Rain हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस अद्यापही सुरुच आहे.
पुढील 4 दिवस महत्वाचे! अहिल्यानगरसह राज्यात मुसळधार पावसाचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट जारी
हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
मोठी बातमी! पाऊस थांबताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचे विधान केले. पाऊस थांबताच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Rain Update : नगरकरांनो सावधान! 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस, ‘यलो अलर्ट’ जारी
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
अहिल्यानगरला अतिवृष्टीचा फटका! 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांचे नुकसान, फक्त तीनच दिवसांत…
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
Rain : तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
तातडीने मदत द्या! पाथर्डीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; खासदार लंके, प्राजक्त तनपुरे यांची मागणी
दोन दिवस मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.