Heavy rainfall हवामान विभागाकडून 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असला, तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता.
Maharashtra Weather Update IMD Issue Rain Alert : सप्टेंबर महिन्यात कोकणात (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला (Rain Alert) होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात कोकणात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी, महिन्याच्या […]
Maharashtra Rain Alert : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे
Mumbai, Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील4 तास मुंबईसाठी अत्यंत धोक्याची आहेत. पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र फक्त आणि फक्त पाणीच बघायला मिळत आहे. प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना गरज असेल तरचं घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबईसह राज्यातील विविध भागातील पावसाचे अपडेट काय याबद्दल माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह […]
IMD Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात
IMD Ahilyanagar Rain Alert : जिल्ह्यात ६ व ७ ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सूनने जोर पकडल्याने अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात येलो अलर्ट (Rain Alert) तर पुणे, सातारा आणि रायगड घाट विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला (Maharashtra Rain Update) आहे. राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी सकाळपासूनच […]
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात जोर धरला असून राज्यातील अनेक भागात 29 जूनपासून