India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]
European Airlines Reroute Flights To Avoid Pakistan Airspace : भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) अलिकडच्या तणावामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली, ज्यात आयातीवरील बंदी आणि हवाई क्षेत्र बंद करणे समाविष्ट होते. भारतानंतर इतर काही देशांनी देखील पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याचा निर्णय […]
Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी […]
Bhendaval Prediction On India Pakistan War : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan War) मोठं तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात भेंडवळच्या घट मांडणीत मोठं भाकीत करण्यात (Bhendaval Prediction) आलंय. हे भाकीत सारंगधर महाराज वाघ यांनी […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला फ्री हॅन्ड दिल्याने पाकिस्तानसह चीनला चांगलीच धास्ती लागलीयं.
Police arrested three who threatening citizens of Nalasopara protesting against Pakistani : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan War) काही कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननेही (Pakistan) काही घोषणा केल्या आहेत. दरम्यान […]