- Home »
- India Pakistan
India Pakistan
पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?
चीन सुरुवातीपासूनच पाकिस्तानला पाठिंबा देत आला आहे, कधी उघडपणे तर कधी छुप्या पद्धतीनं चीनने पाकिस्तानला भारताविरोधात
India-Pak War : पाकचे ना-पाक इरादे उद्ध्वस्त; 12 तासात काय झालं? 10 अपडेट्स, एका क्लिकवर…
India Pakistan War Major Updates Several Bunkers Destroyed : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलंय. या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक (India Pakistan War) वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न […]
ICAI CA Exam Postponed : भारत-पाक तणावाचा विद्यार्थ्यांना फटका; CA ची मुख्य परिक्षा पुढे ढकलली
ICAI CA Exam Postponed : सीएच्या (CA Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्या आहे. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिक्षा ९ मे २०२५ ते १४ मे दरम्यान होणार होत्या. परंतु, भारत आणि पाकिस्तानमधील […]
Operation Sindoor : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फेल; ‘जैश’चे १० ते १२ दहशतवादी ठार
रात्री सुमारे 11.30 वाजता दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी तत्काळ गोळीबार सुरू केला.
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! पाकिस्तानमधील 12 नवीन ठिकाणांची यादी तयार…
PM Modi Choose 12 Terror Sites Operation Sindoor : भारताचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)अजूनही चालूच आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या कारवाईची माहिती सर्व पक्षांना दिली.ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील (Pakistan) अजून 12 ठिकाणांची यादी तयार केल्याची देखील […]
India Pakistan Tension : देशातील इंटरनेट बंद झाल्यास…’ही’ उपकरणे देणार महत्वाचे अपडेट्स
Which Devices Will Work Without Internet : जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध ( India Pakistan Tension) झाले, तर देशातील इंटरनेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याला इंटरनेटशिवाय (Internet) काम करणारी उपकरणे लागतील. आज आपण अशा काही उपकरणांबद्दल जाणून घेऊ या, जे इंटरनेटशिवाय काम करतात. हे उपकरणं युद्ध सुरू होण्यापूर्वी खरेदी करणं गरजेचं आहे. आजच्या […]
अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला! ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का ठेवलं? जाणून घ्या सविस्तर…
What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का […]
भारत-पाकिस्तानमधील युद्धाची तारीख ठरली? 1971 च्या मॉकड्रीलचा फॉर्मुला रिपीट होणार…
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]
भारतासोबत युद्ध झाल्यास…खिसेकापू अन् चोरांपासून कोण वाचवणार? पाकिस्तानला वेगळंच टेन्शन
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]
अर्रर्र! पाकिस्तानने मोठी स्पर्धा गमावली, यजमानपद काढून घेण्यात आलं; पहलगाम हल्ल्याचे धक्कादायक पडसाद…
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]