- Home »
- India
India
IND vs AUS: रोहित शर्माची तुफानी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियाला दोनशेहून अधिक धावांचे ‘टार्गेट’
रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे.
‘तीस्ता’ नदीच्या पाण्यावर चीनचा डोळा; संधी साधत भारताची बांग्लादेशला मोठी ऑफर
भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
तणाव निवळला! ऑस्ट्रेलिया चीनची मोठी डील; दोन्ही देशांत ‘अर्थ’कारण सुरू
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
Rahul Gandhi यांचा मोठा दावा; एनडीएचे काही लोक आमच्या संपर्कात, छोटी चूकही सरकार पाडू शकते
Rahul Gandhi यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना भाजपवर टीका करत एनडीएमधील काही लोक त्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’ अन् ‘इंडिया’ दोन्ही वापरणार; राज्यघटनेचा संदर्भ देत सकलानी यांचं मोठं विधान
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT च्या पुस्तकांमध्ये INDIA ऐवजी भारत लिहण्याची शिफारस करण्यात आली होती.
भारताला धोक्याची घंटा! देशात प्रति व्यक्ती ‘इतकीच’ झाडे; पाकिस्तान, दुबईतही जमीन उजाड
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.
बाबर आजमसह पूर्ण टीम तुरूंगात जाणार?; भारताने हरवल्यानंतर पाकिस्तानात दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा
खराब कामगिरीमुळे Pakistan क्रिकेट टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता खेळाडूंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
कारगिल युद्धावेळी आमच्याकडून शांतता कराराचं उल्लंघन; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची जाहीर कबुली
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 1999 मध्ये भारतासोबत स्वाक्षरी केलेल्या कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केलं अशी कबुली दिली आहे.
कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! तीस वर्षांनंतर मुख्य स्पर्धा विभागात भारताचा ठसा उमटवला
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.
Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारताचा ठसा; चित्रपट, लघुपट अन् अभिनेत्रीनेही पटकावला पुरस्कार
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.