नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही.
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.
Railway Ticket Reservation rule changed : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Indian Railway) आणि आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल (Ticket Reservation) केला आहे. आता रेल्वे तिकीटांची बुकिंग साठ दिवस अगोदरही करता येऊ शकणर आहे. आधी हा नियम 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या तिकीट आरक्षणावर या नवीन बदलांचा […]
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. जनरल डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.
Indian Railway Recruitment 2024 : अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे (Government job) स्वप्न असते. तुमचंही सरकारी नोकरीचं (Railway Job) स्वप्न असेल तर तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, भारतीय रेल्वेने (Indian Railways) कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 4660 पदांसाठी ही भरती आहे. यासाठी वयोमर्यादा किती […]