- Home »
- Indian Railways
Indian Railways
दु्र्दैवचं! एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं, चोरट्यांनीही केला हात साफ; वाचा चेंगराचेंगरीची एक-एक घटना…
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की झाली.
दर तासाला दीड हजार तिकीट विक्री अन् एन्ट्री पॉइंट बेवारस.. चेंगराचेंगरीचं कारण सापडलं
नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही.
Budget 2025 : रेल्वे बजेट काय होतं? सरकारने का बंद केलं.. वाचा, निर्णयामागची खरी स्टोरी..
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
“आग लागल्याची ओरड झाली, प्रवाशांनी उड्या मारल्या अन्..”, दादांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितला
हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
पुणे-नाशिक रेल्वेच्या आराखड्यात बदल, संगमनेरची परवड; आ. तांबेंची मोठी मागणी
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल; प्रवासाच्या ‘इतके’ दिवस आधी करता येईल बुकिंग
Railway Ticket Reservation rule changed : भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Indian Railway) आणि आरक्षणाच्या नियमांत मोठा बदल (Ticket Reservation) केला आहे. आता रेल्वे तिकीटांची बुकिंग साठ दिवस अगोदरही करता येऊ शकणर आहे. आधी हा नियम 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या तिकीट आरक्षणावर या नवीन बदलांचा […]
वंदे भारत अन् शताब्दी नाही तर ‘ही’ ट्रेन कमाईत अव्वल; एकाच वर्षात कमावले अब्जावधी
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.
‘साबरमती’चा अपघात की षडयंत्र? हाती आला मोठा पुरावा.. रेल्वेमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं..
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Train Accident : साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली; मध्यरात्रीच्या घटनेने प्रवाशांत घबराट
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
रेल्वेतून माणसं प्रवास करतात की जनावरं? ओमराजेंनी रेल्वेमंत्र्यांना घेरलंं
रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. जनरल डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.