- Home »
- Indus Water Treaty
Indus Water Treaty
आता फक्त POK वरच चर्चा, हक्काचं पाणी देणार नाही; PM मोदींची तोफ पाकिस्तानवर धडाडली…
PM Modi Warns Pakistan : पहलगाम येथील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) प्रत्येक भारतीय संतापलेला आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक (PM Narendra Modi) सभेत बोलताना पाकिस्तानवर घणाघाती टीका करत असतात. आज राजस्थानातील एका जाहीर (Rajasthan News) सभेत पीएम मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर शब्दांत फटकारलं आहे. राजस्थानातील बिकानेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात […]
‘सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा’, घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानची भारताला आर्त विनवणी
Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]
“सिंधू पाणीवाटप करारात आम्ही काहीच करू शकत नाही”, जागतिक बँकेचाही पाकिस्तानला ठेंगा
या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
“सिंधूपासून सिंदूरपर्यंत..”15 कठोर निर्णयांनी पाकिस्तानची दमछाक; जाणून घ्या भारताची शौर्यगाथा
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत सिंधू जल करार रद्द केला तसेच
बदला घेणार, पाकिस्तानवर होणार लष्करी कारवाई, सरकारकडून तयारी सुरु
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता लष्करी करावाई
भारत पाकिस्तानचे पाणी तोडू शकतो का?; किती ताकद अन् अधिकार.. जाणून घ्या, पाणीवाटपाचा इतिहास
Indus Water Treaty Can India break the waters of Pakistan? know details : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारतालाही या गोष्टीची हिंट आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच मोठे निर्णय घेण्यात आले. […]
पहलगाम दहशतवादी हल्ला अन् भारताने तोडलेला सिंधू पाणी करार काय? जाणून घ्या सर्वकाही
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)
भारताला गुडन्यूज! पाकिस्तानची मागणी फेटाळली; किशनगंगा, रतले प्रोजेक्टचा वाद काय?
जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
