- Home »
- Jammu and Kashmir
Jammu and Kashmir
काश्मीरमध्ये यंदा गणरायाचा जयघोष! तीन गणेश मंडळांना गणेशमूर्ती प्रदान; बालन यांचा पुढाकार
Ganesh Festival 2024 : या गणेशोत्सवामुळे काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना, अशी भावना बालन यांनी व्यक्त केली.
मोठी बातमी : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा, वाचा संपूर्ण यादी
मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
PDP candidates List : मेहबूबा मुफ्तींच्या मुलीची राजकारणात एंट्री, बिजबेहरामधून विधानसभा लढणार
मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती बिजबेहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार; स्वातंत्र्य दिनापूर्वीच भारतमातेने वीर पुत्र गमावला
डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन रकसॅक बॅग जप्त केल्या आहेत.
Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे चकमक झाली. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये गंभीर प्रकार समोर; कर्मचारी सरकारचे अन् मदत दहशतवाद्यांना, चौघांवर कारवाई
जम्मू-काश्मीरमधून गंभीर प्रकरण समोर आलं आहे. चार कर्मचारी दहशदवाद्यांना मदत करत असल्याचं आलं समोर सरकारकडून कारवाई.
लष्कराच्या कॅम्पवर जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. राजूरीमधील दुर्गम भागात हा हल्ला झाला आहे.
डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात दहशतवादी हल्ला, वरीष्ठ अधिकाऱ्यासह 4 जवानांचा मृत्यू
सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात जंगल परिसरात झालेल्या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद, ‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरमधील कठुआमधील बदनोटा भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले.
Video : काश्मीर खोऱ्यात भारतीय रेल्वेची गरूड भरारी; आयफेल टॉवरपेक्षा उंच ब्रिजवर धावली रेल्वे
अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी USBRL प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन, 2002 मध्ये याला 'राष्ट्रीय प्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आले होते.
