- Home »
- Jammu and Kashmir
Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला! आपत्तीग्रस्त भागाचे फोटो समोर
Jammu and Kashmir च्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हा ढगफुटीने हादरला; तीन जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून मदतकायर्य सुरू
काश्मीरमध्ये सध्या घनदाट धुके आणि पावसामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि प्रवाशांना हवामानात
कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, तर तीन जवानही शहीद
राजबागच्या घाटी जुठाणा भागातील जाखोले गावाजवळ झालेल्या या चकमकीत ६ दहशतवादी सहभागी असल्याचा संशय आहे. हे दहशतवादी
आनंदाच्या क्षणी पहिला फोन कोणाला करतात? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ उत्तर
PM Modi Podcast : झेरोधाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पॉडकास्टमध्ये
मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; पाच जवान शहीद
वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.
Jammu and Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला
Jammu and Kashmir : पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशवादी हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील
Kishtwar Encounter : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, 3 जवान जखमी तर एक शहीद
Kishtwar Encounter : जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) किश्तवाडमध्ये
PM Narendra Modi : काँग्रेस, संविधान अन् जम्मू काश्मीर; नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा गाजवली
PM Narendra Modi : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई, दिवाळीत दहशत माजवण्याचा कट फसला
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लष्कराने मोठी कारवाई करत दिवाळीत हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा
जम्मूमध्ये भाजपचं तर काश्मीर खोऱ्यात ओमर अब्दुल्लां वर्चस्व; एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?
18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि 25 सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं होतं. कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आहेत.