- Home »
- Jayant Patil
Jayant Patil
… म्हणून बापू पठारे सोडणार भाजपची साथ, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा
Bapusaheb Pathare Exclusive : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेसाठी निवडणुका (Maharashtra Election) जाहीर होणार आहे. इच्छुकांनी देखील
भाजपातील प्रवेश कुणी रोखला? नाथाभाऊंचा ‘या’ दोन नेत्यांवर राग..
सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!
'मी कधीही भाजपात प्रवेश केलेला नाही. मी आजही शरद पवारांच्या पक्षात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा मी दिला होता.
साहेबांच्या मनातलं नाही, दादांच्या मनातलं कळतं… पण; जयंत पाटलांचं तिरकस विधान
शरद पवार यांच्या मनातलं कळणं अवघड पण दादांच्या मनातलं कळत पण बोलणार नाही, असं तिरकस विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय.
सूरत लुटीच्या ‘खंडणी’ शब्दावर जयंत पाटील ठाम; पक्षाकडून थेट पुरावे देत पाठराखण
Jayant Patil: दुताचा तेथेच शिरच्छेद झाला. मग मात्र शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जावून सूरत लुटण्याचे काम केले.
जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मविआच्या मुख्यमंत्री चेहऱ्यावर भाष्य केलं.
जंगलाला आग लागली अन् गेंडा पळाला, मुश्रीफांच्या गडात जानकरांची तुफान फटकेबाजी
Uttam Jankar On Hasan Mushrif : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का देत
महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित अटळ; शरद पवार गटाचा पंतप्रधानांवर निशाणा
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री आणि 32 शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार?
महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला; इव्हेंटजीवी सरकार आहे, शिवरायांच्या पुतळ्यावरून जयंत पाटालांची टीका
छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा बनवताना तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवाणी काढता. याची सखोल चौशी होऊन कारवाई होण गरजेच