- Home »
- JDU
JDU
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश’ राजच; सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली, 20 तारखेला शपथविधीची शक्यता?
बिहारमध्ये एनडीला बहुमत मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असून पुन्हा नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री कोण ? भाजपची सावध भूमिका…ओबीसी कार्ड खेळणार ?
Bihar Assembly Election: त्यामुळे दोन दिवसही होऊन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत नाव जाहीर झालेले नाहीत. काही नावे चर्चेत आलेले आहेत.
नितीशकुमार साइडलाइनला जाणार; भाजप स्वतःचा मुख्यमंत्री बसविणार, मोदींनी चेहराही हेरलाय !
Bihar Election 2025: आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला 205 जागांची आघाडी आहे. तर महागठबंधनचे पुरते पानिपत झालंय.
काँग्रेस रोजच कमजोर होत आहे; 2029 मध्ये सगळ्यात छोटी पार्टी होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Chandrashekhar Bawankule On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होत एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार हे
बिहार विधानसभा निवडणूक! नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का?, भाजपच्या डोक्यात काय? वाचा सविस्तर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
Bihar Election 2025 : एनडीएच्या जागा वाटपाचा फार्म्युला फायनल, मोठा भाऊ कोण नितीशकुमार की भाजप ?
Bihar Election 2025: नितीशकुमार यांच्या पक्षाला 101 जागा दिल्या जाणार आहे. तर भाजपला 100, लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा.
विधानसभा निवडणुकीसाठी नितिश कुमारांनी खेळले आरक्षण कार्ड ! महिलांना नोकरीत तब्बल 35 टक्के आरक्षण
CM Nitish Kumar : महिलांचे मते पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी नितेश कुमार यांनी महिला आरक्षणाचे कार्ड खेळले आहे.
माजी आयपीएस शिवदीप लांडे आता राजकारण गाजविणार; बिहारमध्ये ‘हिंद सेना’ पक्षाची स्थापना
Shivdeep Lande : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले असून
मणिपुरात भाजपला धक्का! नितीश कुमार यांच्या जेडीयूने पाठिंबा काढला; विरोधात राहणार
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नितीशकुमारांच्या जुन्या सहकाऱ्याचा पक्ष लाँच; १४० जागा रडारवर..
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
