CM Nitish Kumar : महिलांचे मते पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी नितेश कुमार यांनी महिला आरक्षणाचे कार्ड खेळले आहे.
Shivdeep Lande : महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागले असून
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या TDP चे दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत.
ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील - आदित्य ठाकरे