राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.
यावेळी मंत्र्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाला एक-एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या जरी अजितदादांच्या हाती असल्या तरी खर्चाचे अधिकार मात्र शिंदेनाच राहणार असं चित्र उभं राहत आहे.
ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून जाणले जाणारे गिरीश महाजन
धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. आता त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री करण्यात आलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळालेले आहे.
महायुतीचं खातेवाटप निश्चित झालं असून गृहखातं कुणाला द्यायचं याचाही निर्णय घेण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.