- Home »
- Maharashtra Election
Maharashtra Election
आयोगाकडून मोठी कारवाई, तब्बल 546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Maharashtra Assembly Election 2024 : सध्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवार घराघरात जाऊन प्रचार करत आहे.
मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीने मतदान करा, संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आवाहन
Sambhajirao Patil Nilangekar : सलग 10 वर्ष अथक मेहनत घेऊन मतदार संघात विकासाची गंगा वाहती केली आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान
सीना नदीवर पूल बांधून शेकडो शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावला : आ.संग्राम जगताप
Sangram Jagtap : बोरुडेमळा परिसरातून जाणाऱ्या सीना नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात परिसरातील नागरिकांचे हाल होत असे. त्यामुळे हा महत्वाचा साठी
शिंदे, फडणवीस, अजितदादांची साथ; नगरला मेट्रो सिटी करण्याचं संग्राम जगतापांचं ध्येय..
आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
चिंचवडमध्ये 20 वर्षानंतर शरद पवार यांचा रोड शो, राहुल कलाटेंसाठी प्रचारात
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज चिंचवड विधानसभा मतदारसंघात
शिर्डीत जे.पी. नड्डांच्या सभेसाठी अभूतपूर्व मोटारसायकल रॅली; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचा शक्तिप्रदर्शन
Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी शहरात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर
लोकांचे प्रश्न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या, शरद पवारांची चिंचवडकरांना भावनिक साद
Rahul Kalate : ‘टेंडर' मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने
शहर विकासासाठी सामर्थ्य दे, आ.संग्राम जगतापांचे रेणुकामातेला साकडे
Sangram Jagtap : गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते
20 नोव्हेंबरला मतदानाचा टक्का वाढावा, सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही राहणार बंद
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी
“राऊतांच्या अंगात आलेलं न गेल्यानं सरकारच गेलं”; विश्वजीत कदमांची खोचक टीका
राऊत यांच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यामुळे मविआचे सरकार आले तसे गेले, अशी खोचक टीका आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
