- Home »
- Maharashtra Election
Maharashtra Election
मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
Nana Patole : ‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.
संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
विनोद तावडे प्रकरण, किती रोखड जप्त अन् काय कारवाई होणार? पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेंनी सगळं काही सांगितलं
Vinod Tawde : आज सकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये (Vivanta Hotel) बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे
पृथ्वीराज चव्हाण इतके मोठे आहेत की राहुल गांधी त्यांचे नाव घेत नाहीत, डॉ. अतुलबाबा भोसलेंचा घणाघात
Atulbaba Bhosale : कराड दक्षिणमधील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कराड दक्षिणच्या शाश्वत
सामान्य कुटुंबाच्या आर्थिक विकास साधण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार, आशुतोष काळेंची कोपरगावकरांना ग्वाही
Ashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुलभूत विकासाचे रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविले आहे.
ख्रिस्ती समाजाचा दिमाखदार मेळावा संपन्न, बापुसाहेब पठारे यांना जाहिर पाठिंबा
Bapusaheb Pathare : रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या पुढाकाराने रविवारी (ता. 17) प्रशांत (लुकस) केदारी यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन
संग्राम जगतापांचं बळ वाढलं, ओबीसींच्या बैठकीत निवडून देण्याचं आवाहन
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
“आई शपथ! मी मुख्यमंत्री नाही पण ५ मिनिटांसाठी PM होणार”; जानकरांना भलताच विश्वास
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
