- Home »
- Maharashtra Election
Maharashtra Election
Maharashtra Assembly Election : काँग्रेसला दिलासा, विश्वजीत कदम विजयी
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे धक्के बसत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Maharashtra Assembly Election : पुण्यात ‘तुतारी’चा आवाज बसला; दिग्गजांची पिछाडी कायम
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. महायुती
“..तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल”; संजय राऊतांचा थेट इशारा
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मविआ’ चा ताबा शरद पवारांकडे
Jitendra Awhad On Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Maharashtra Election 2024 : सोलापुरात अनेकांना धक्का? 2019 च्या तुलनेत मतदान वाढले..
Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Election 2024) आज मतदान
Exit Polls 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय..
एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतात याची माहिती घेऊ या..
राज्यात पुन्हा महायुती सरकार? भाजप सर्वात मोठा पक्ष; एक्झिट पोलचा अंदाज काय
Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी टक्के मतदान झाले आहे. यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. मॅट्रीझच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं. महायुती जवळपास 150 ते 170 जागा जिंकू शकते. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 […]
मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
Nana Patole : ‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.
संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
